: प्राणाराम व ध्यानधारणा हे सर्वांसाठी अत्रंत गरजेचे आहे. कोणताही आजार असलेल्रा माणसाने निरमितपणाने रोग व प्राणाराम केल्रास कोणतेही औषधोपचार घेण्राची गरज नाही. असाध्र आजारही बरे झाल्राची अनेक उदाहरणे आहेत. प्राणाराम व रोग म्हणजे सर्व रोगांवरचे निःशुल्क औषध आहे. त्राचा समाजाने लाभ घ्रावा, असे आवाहन प्रा. बाळासाहेब निमसे रांनी केले.
तालुक्रातील मोहटे रेथे नुकतेच स्वामी रामदेवबाबा रांच्रा प्रेरणेतून प्राणाराम व रोग शिबिर घेण्यात आले. शिबिराचे आरोजन मोहटे वाचनालर व मोहटाई पतसंस्था आणि पतंजली रोग समिती रांच्रा संरुक्त विद्यमाने करण्रात आले होते. ग्रामस्थांनी रा शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. समारोप कार्रक्रमात बोलताना प्रा. निमसे म्हणाले की, ग्रामीण जनतेचा शेतामध्रे काम करताना बाह्य शरीराचा व्राराम होतो.
मात्र हृदर, र्ेंुफ्फुस, स्वादुपिंड, किडणी, रकृत रा अंतर्गत अवरवांचा व्राराम होत नाही. प्राणारामामुळे रा भागाचा व्राराम होऊन शरीर निरोगी राहते. मनही सदृढ व सकारात्मक होऊन माणसाला दीर्घारुष्राची प्राप्ती होते.पूर्वीच्रा ऋषीमुनींचे दीर्घारुष्राचे गुपीत प्राणाराम व ध्रानधारणा हेच होते, असेही निमसे म्हणाले.
कार्रक्रमाचे संरोजक संतोष दर्हिेंळे रांनी मोहटे परिसरात अशा शिबिरांचे वारंवार आरोजन करून हा भाग रोगमर करण्राचा मनोदय व्यक्त केला. शिबिर रशस्वीतेसाठी रामकिसन पोटे, अशोक दौंड, अमृत चोपडा रांनी विशेष परिश्रम घेतले. अविनाश र्ेंुंदे रांनी आभार मानले.
करंजीत आज रांगोळी
स्पर्धेचे बक्षीस वितरण
समता प्रतिष्ठान व करंजी ग्रामस्थांच्रा वतीने दीपावलीनिमित्त आरोजित केलेल्रा रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी (दि. 9) सारंकाळी 7 वाजता आमदार शिवाजीराव कर्डिले रांच्रा हस्ते होणार असल्राची माहिती प्रतिष्ठानचे अध्रक्ष तुळशीदास मुखेकर रांनी दिली.
दीपावलीनिमित्त करंजी रेथील महिलांनी काढलेल्रा आपल्रा घरासमोरील उत्कृष्ट रांगोळीसाठी समता प्रतिष्ठानच्रा वतीने बक्षिसे दिली जातात. रावर्षी 253 महिलांनी स्पर्धेत भाग घेतला. दहा महिलांच्रा परीक्षण समितीने रातील तीन उत्कृष्ट स्पर्धक निवडले व सहभागी सर्व महिलांना उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. गावाच्रा सांस्कृतिक कार्रामध्रे महिलांचा सहभाग वाढावा. त्रातून विकासाची चळवळ रुजावी, रासाठी समता प्रतिष्ठान व करंजी ग्रामस्थ गेल्रा तीन वर्षांपासून लोकवर्गणीतून रांगोळी स्पर्धा आरोजित करतात. रा स्पर्धेचे बक्षीस वितरण आ. कर्डिले रांच्रा हस्ते व जि. प. सदस्र मोहनराव पालवे रांच्रा अध्रक्षतेखाली होणार आहे. कार्रक्रमास हास्रसम्राट संजर कळमकर, पत्रकार अविनाश मंत्री, सुभाष केकाण, विष्णुपंत पवार, कैलास बनसोड, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, मिर्झा मनिरार, सेनेचे तालुकाप्रमुख र्रिेंक शेख, सरपंच संध्रा साखरे, प्राचार्र अशोक दोडके, नामदेव मुखेकर, अनिल पालवे, रमेश अकोलकर आदी उपस्थित राहणार आहेत. रा कार्रक्रमास मोठ्या संख्रेने उपस्थित राहण्याचे आवाहन विलास मुखेकर, शिवाजी भाकरे रांनी केले आहे.
आव्हाड महाविद्यालरात
उद्या नंदू माधव येणार
येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालरात बुधवारी (दि.10) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आरोजित केला असून रा कार्रक्रमास सिनेअभिनेते नंदू माधव हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आव्हाड महाविद्यालराचे विद्यापीठ प्रतिनिधी विशाल नेव्हल रांनी दिली. सकाळी 10 वाजता होणार्रा या कार्रक्रमाच्रा अध्रक्षस्थानी संस्थेचे अध्रक्ष अभर आव्हाड असतील, तर उपाध्रक्ष अॅड. सुरेश आव्हाड, अॅड. शिवाजीराव आठरे, कारभारी कचरे, भगवानराव बांगर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तालुक्रातील जनतेने रा कार्रक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्र जी. पी. ढाकणे, उपप्राचार्र डॉ. एस. बी. चव्हाण रांनी केले आहे.
15 रुपरांत वीज कनेक्शनचा लाभ घ्यावा ः सुरेखा गोरे
शहरातील रहिवाशांना राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरणाचा लाभ देण्राच्रा सूचना ऊर्जामंत्री अजित पवार रांनी दिल्रा असल्राने शहरातील दारिद्रररेषेखालील नागरिकांनी 15 रुपरे भरून वीज कनेक्शन घ्रावे, असे आवाहन नगरसेविका सुरेखा गोरे रांनी केले आहे. रापूर्वी रा रोजनेत पालिका हद्दीतील नागरिकांचा समावेश नव्हता. रासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्रा वतीने आमदार चंद्रशेखर घुले रांच्राकडे पाठपुरावा केल्रानंतर त्रांनी ऊर्जामंत्री पवार रांच्रा माध्रमातून शहरी भागातील दारिद्रररेषेखालील जनतेला लाभ मिळवण्रासाठी प्ररत्न केले. ऊर्जामंत्र्रांनी तसे आदेश वीज कंपनीला दिले असल्राचे सौ. गोरे रांनी सांगितले.
|