Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 साडेनऊशे गावांवर पाणीटंचाई ‘ढग’   राम ताकवलेंना आज गोदावरी गौरव    सटाणा, सिन्नर, त्र्यंबक, वणी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर   शेती औजार खरेदीही संशयास्पद   नाराज होईल त्या दिवशी मंत्रिमंडळातून बाहेर पडेन - कदम   सचिन सर्वात प्रभावशाली व्य्नितमत्त्व   युवासाठी आयपीएल वरदान - धोनी   ..तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल ः आ. कर्डिले   पत्नी, मुलाच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप   लोकन्यायालयात 39 प्रकरणे निकाली   रोजगार निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रमांची अंमलबजावणी ः ना. विखे   सेवाभावी वृत्ती जोपासल्यास समाजात मान मिळतो ः कवाद   कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडा ः म्हस्के   बोधेगावच्या घरकुल लाभार्थींचे उपोषण आश्वासनानंतर मागे    पंतप्रधान म्हणाले, शेवट गोड झाला!    सात गोंधळी खासदार निलंबित   मराठी माणसाशी प्रतारणा नाही ः राज    महिला शिक्षिकांना सहा महिन्यांची प्रसूति रजा    ‘त्या’ पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या करा ः गोरे    मलिक यांची पुन्हा भारतावर चिखलफेक    विरोधकांनी हुकूमशाहीची भाषा करू नये ः मुख्यमंत्री   विदर्भाला विरोध करणार्‍यांनी गृहपाठ करावा ः देशमुख   पाणी योजनेची निविदा 72 ट्नके वाढीव दराने   ‘महिला बालकल्याण’च्या सभेत गोंधळ   आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर    राष्ट्रवादीची शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर    ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या कारखान्यांना भेटी   बारावी अर्थशास्त्र विषयाची उत्तरपत्रिका पळविली   26/11 हल्ला पाक पुरस्कृत    नगरपालिकांचे आरक्षण जाहीर    राज्यसभेत इतिहास घडला...   कर्जतचे सरपंच, उपसरपंच अपात्र   Updated on March 10, 2010, 12:06:12 hrs

मुख्य पान | पवारांचे पंख कापा- मोहन प्रकाश
पवारांचे पंख कापा- मोहन प्रकाश
Mumbai(07-February-2010)
Tags : News,Regional,Political,National,Maharashtra
 

मुंबई, दि. 6 (प्रतिनिधी) - केंद्रीय कॉंग्रेस कार्यकारिणीच्या कालच्या बैठकीत कृषिमंत्री शरद पवार यांच्या खात्याच्या विभाजनाची मागणी झाली असताना शनिवारी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी महागाईच्या मुद्यावरून पुन्हा पवारांवर शरसंधान सोडले. कृषिमंत्रीपद आणि ग्राहक संरक्षण ही दोन्ही खाती एकाच मंत्र्याकडे असल्याने महागाईतून जनतेला दिलासा देताना अडचणी येत आहेत. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधानांनी याचा विचार केला पाहिजे. दोन्ही खाती एकाच मंत्र्याकडे असण्याची ही अलिकडचया काळातील पहिलीच वेळ असल्याचे मोहन प्रकाश यांनी आज निवडक पत्रकारांशी बोलताना सांगितले. कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या मुंबई भेटीचा सर्वसामान्य मुंबईकरांवर सकारात्मक प्रतिसाद पडल्याचे निरीक्षण मोहन प्रकाश यांनी मांडले. कालच्या दौर्‍यात सामान्य जनता ही शिवसेना आणि मनसेच्या संकुचित राजकारणापेक्षा राहुल गांधींच्या सौजन्यशील लोकशाहीवादी राजकीय भूमिका पसंत करते हेच अधोरेखित झाल्याचे मोहन प्रकाश म्हणाले. राहुल यांच्या दौर्‍यामुळे सेना आणि मनसेच्या मराठी मुद्यातील हवा गेली. मीडियाने बागवेंसारख्या गरीब माणसाला नाहक गोवले, अशी सारवासारव कॉंग्रेसचे प्रेदशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यावेळी केली. बागवे यांनी राहुलचे जोडे उचलले हा मीडियाचा आक्षेप चुकीचा असल्याचे ठाकरे म्हणाले.


प्रिंट काढा