Category: सार्वमत

  • 1217 गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी

    अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar जिल्ह्यात कमी पाऊस असणार्‍या तालुक्यातील पैसेवारी महसूल प्रशासनाने जाहीर केली आहे. यात रब्बी हंगामातील 668 आणि खरीप हंगामातील 549 अशा 1 हजार 217 गावातील पैसेवारी ही 50 पैशांच्या आत आहे. दरम्यान, शासनाने या पूर्वीच जिल्ह्यातील 96 मंडळात दृष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर केलेल्या आहेत. यामुळे या ठिकाणी दृष्काळात देण्यात येणार्‍या सवलती देण्याची प्रक्रिया सुरू…

  • आ. प्राजक्त तनपुरेंना पुन्हा ईडीचे समन्स

    मुंबई | Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीन 13 कोटी 37 लाख रूपयांच्या मनी लाँड्रिंगचा ठपका ठेवला आहे. साखर कारखान्याच्या संदर्भात संदर्भात व्यवहार करताना हा घोटाळा झाल्याचे ईडीचे म्हणणे आहे. आता या संदर्भात मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एन. रोकडे यांनी प्राजक्त तनपुरे आणि अन्य आमदारांना 12 जानेवारीला न्यायालयात…

  • Accident News : माल वाहतूक ट्रक कारवर कोसळला; चौघांचा करूण अंत

    संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner भरधाव जाणार्‍या आयशर टेम्पो समोर चाललेल्या टोयाटो कारवर उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही अपघाताची घटना पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी शिवारात 8.30 वाजेच्या सुमारास घडली. मयतांमध्ये दोन पुरुष, एक महिला व 2 वर्षाच्या लहान बाळाचा समावेश आहे. सुनिल दिनकर धारणकर (वय 65, रा. सुभाष रोड, अकोले), आशा…

  • 3 लाख 63 हजार क्षेत्राला पिकविमा कवच

    अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar यंदा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना राज्य सरकारकडून खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातील पिकांनाही एका रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात आला. रब्बी हंगामात शनिवारअखरे 3 लाख 62 हजार 740 हेक्टर क्षेत्राचा शेतकर्‍यांनी विमा उतरवला आहे. जिल्ह्यातील 2 लाख 94 हजार 924 शेतकर्‍यांनी सरकारच्या विमा योजनेत सहभाग नोंदवला असून यात 6 लाख 44 हजार 440 कर्जदार तर…

  • आजपासून ग्रामपंचायती बंद !

    अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar राज्य सरकार पातळीवर असणार्‍या वेगवेगळ्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने नगर जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज 18 ते 20 डिसेंबर या कालावधीत तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. सरपंच व ग्रामसेवक संघटनेने संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे. नगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती ग्रामसेवक युनियनच्यावतीने देण्यात आली. या निर्णयामुळे…

  • इथेनॉल निर्बंध केंद्राकडून अंशत: शिथिल

    अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी आणि साखर कारखानदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीसाठी 17 लाख टनापर्यंत ऊसाच्या रसाचा वापर करण्यास केंद्र सरकारने परवानगी देत निर्बंध अशत: शिथिल केले आहेत. हा निर्णय साखर कारखानदारांना काही अंशी दिलासादायक ठरणार असून या निर्णयाचे राष्ट्रीय साखर महासंघाने स्वागत केले आहे. दरम्यान,…

  • एमआयडीसीचे श्रेय तुम्ही घ्या, पण रिकामे उद्योग करू नका

    अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar तुम्हाला एमआयडीसीचं श्रेयच हवं असेल तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की ही एमआयडीसी तुमच्यामुळेच झाली. पण रिकामे उद्योग कशाला करता? तुमच्या वैयक्तिक स्वार्थापोटी लाखो युवकांना, गोर गरीब जनतेला, पुढच्या पिढ्यांना कशात अडचणीत का आणता? असा सवाल आ. रोहित पवार यांनी राजकीय विरोधकांना विचारला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जत-जामखेडमधील एमआयडीचा मुद्दा चर्चेत…

  • 200 गुरूजींची हवा टाईट

    अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदली अंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये अपंगत्वाचे तसेच घटस्फोटाचे खोटे दाखले सादर करून बदली करून घेतलेल्या सुमारे 200 शिक्षकांची हवा टाईट झाली आहे. गेल्या पाच वर्षात म्हणजे 2017 ते 2022 या काळात बदली झालेल्या शिक्षकांची यादी आणि बदलीचे कारण जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून नगरच्या कोतवाली पोलीसांना सादर करण्यात येणार असल्याची…

  • मुख्याधिकार्‍यास शिवीगाळ, धमकी; संगमनेरात दोघांविरोधात गुन्हा

    संगमनेर |शहर प्रतिनिधी|Sangamner अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व अतिक्रमण हटाव मोहिमेतील कर्मचार्‍यांना दादागिरी करून मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना काल गुरूवारी दुपारी सव्वा बारा वाजे सुमारास शहरातील परिसरात घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहरातील ठराविक भागातील काही नागरिकांची…

  • साईबाबा दर्शन, आरती पाससाठी आधारकार्ड बंधनकारक

    शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईबाबा मंदिर दर्शन, आरती पासची उच्च दरात विक्री होत असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणातील अहवालाची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने दर्शन व आरती पासेस काढण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक केले आहे. न्यायालयाने मंदिर प्रशासनाला आदेश दिले आहेत की, दर्शन/आरती पास देण्यासाठी प्रत्येक भक्ताची माहिती घ्यावी. तसेच दर्शन/आरती पासवर आधार क्रमांक नमूद करावा.…