Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 19:34:43 hrs

मुख्य पान | राष्ट्रीय | न्यायालयीन कामकाजातील त्रुटी दूर करणार
न्यायालयीन कामकाजातील त्रुटी दूर करणार
नवी दिल्ली- (28-July-2010)
Tags : National
 

भारतीय न्यायपालीकेवर नागरिकांचा विश्र्वास आहे. असे असतानाही न्यायपालीकेच्या कामकाजात काही त्रुटी असून, त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही केंद्रीय कायदा मंत्री विरप्पा मोयली यांनी दिली आहे. 13 व्या वित्त आयोगाच्या शिङ्गासरींसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर मोयली यांनी हे मत व्यक्त केले आहे. भारतीय न्याय व्यवस्थेवर सर्वांनाच गर्व आहे. सर्वांना न्यायपालीकेचा आदर आहे, परंतु यात काही त्रुटी असून, त्या दूर केल्या जातील असे मोयलींनी स्पष्ट केले आहे


प्रिंट काढा